Mukhyamantri Kisan Yojana Maharashtra | नवीन मुख्यमंत्री किसान योजना राज्यात सुरु आता एकत्र 12 हजार रु. पहा सविस्तर माहिती

Mukhyamantri Kisan Yojana Maharashtra :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी राज्यातील मुख्यमंत्री किसान योजना पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली आहे. आणि शेतकऱ्यांना दुप्पट लाभ या ठिकाणी मिळू शकतो. 

मुख्यमंत्री किसान योजना ही लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे.  या संदर्भात माहिती नेमकी काय आहेत ?. कोणाला आता या ठिकाणी 12000 रुपये दुप्पट लाभ या ठिकाणी मिळू शकतो. की अपडेट नेमकं काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न या लेखाच्या माध्यमातून करणार आहोत. त्या करीता हा लेख संपूर्ण वाचा.

Mukhyamantri Kisan Yojana Maharashtra
Mukhyamantri Kisan Yojana Maharashtra

Mukhyamantri Kisan Yojana Maharashtra

मुख्यमंत्री किसान योजना ही राज्यात केव्हा लागू होणार यासंदर्भात अधिक माहिती पाहूया. तर राज्यात लवकरच मुख्यमंत्री किसान योजना लागू करण्यात येणार असल्याची माहिती या ठिकाणी येत आहे. तर आर्थिक वर्षाच्या या बजेटमध्ये तरतूद देखील करण्यात येणार आहे.

आणि शेतकऱ्यांना वर्षाला या योजनेद्वारे 6 हजार रुपये देण्यात येणार आहे. मात्र ते कशा पद्धतीने देण्यात येणार याबाबत अधिक माहिती किंवा स्पष्ट माहिती सरकारकडून आद्यपही उपलब्ध झालेली नाही. तर आता आर्थिक वर्षात या बजेटमध्ये तरतूद झाल्याच्या नंतर या ठिकाणी ही माहिती समोर येणार आहे. तर लवकरच याबाबत शासन निर्णय राज्य सरकार घेणार आहे.

Cm Kisan Yojana Maharashtra

अर्थसंकल्पात या योजनेसाठी किती रुपयांची तरतूद करण्यात येणार याबाबतची आद्यपही सरकारकडून कोणतीही माहिती आलेली नाही. तर सरकार लवकरच घोषणा करण्याचा असल्याची शक्यता. या ठिकाणी वर्तवली जात आहे. योजनेसाठी कोणती शेतकरी पात्र ठरतील ?, याबाबत देखील अध्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. मागील 3 दिवसापूर्वी कृषी विभागाच्या बैठकीत यावर चर्चा झाल्यानंतर ही माहिती मिळत आहे.

मुख्यमंत्री शेतकरी योजना महाराष्ट्र

तर राज्यातील देखील शेतकऱ्यांना 6 हजार रुपये या मुख्यमंत्री किसान योजनेचे या ठिकाणी मिळणार आहे. परंतु यासाठी पात्र कोण असणार यासाठी काय करावे लागणार. याबाबत जीआर आल्यानंतर किंवा शासनाने सविस्तर माहिती दिल्यानंतर या ठिकाणी उपलब्ध होणार आहे.

कोणाला 12 हजार रु. कोणाला लाभ ?

या ठिकाणी कृषी विभागाच्या बैठकीत यावर चर्चा झाल्यानंतर ही माहिती समोर येत आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांना याठिकाणी सहा हजार रुपये अधिकचे या ठिकाणी मिळू शकतात. किंवा या ठिकाणी राज्य व केंद्र चे 6 किंवा राज्य सरकार असे एकूण 12000 रु. मिळणार की 6 हजार रुपये मिळणार आहेत. सरकारचे धोरण जीआर आल्यानंतरच या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे आपल्याला जीआर ची वाट पाहावी लागणार आहे.


📢 500 शेळ्या 25 बोकड योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢कांदा चाळ अनुदान योजना महाराष्ट्र 2022 सुरु :- येथे पहा 

This article has been written by Bajrang Patil from Aurangabad Maharashtra. Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Owner/founder of Smart Baliraja. 4 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !