Richest Farmer of India | Richest Farmer, देशातील सर्वात श्रीमंत शेतकरी कोण ?, वाचा भारतातील 5 श्रीमंत शेतकऱ्यांची माहिती

Richest Farmer of India :- शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची माहिती आज या लेखांमध्ये पाहणार आहोत. देशातील सर्वात श्रीमंत शेतकरी कोण आहेत ?, यांच्या बद्दल माहिती आज या लेखांमध्ये पाहणार आहोत.

भारतातील 5 श्रीमंत शेतकऱ्यांची माहिती आहे, जे सर्वाधिक श्रीमंत आहेत पाहूयात. अनेक शेतकरी सुद्धा करोडपती आहेत तर हे शेतकरी पाहूयात.

Richest Farmer of India

श्रीमंत लोकांची यादीत बहुतांश मोठे व्यवसायिकच असतात, पण तुम्हाला माहिती आहे का ?, देशातील श्रीमंत शेतकरी भारतात अनेक शेतकरी करोडपती आहे.

दररोज आपल्या शेतातून करोड रुपये उत्पन्न काढून त्यांनी मोठे आर्थिक प्रगती देखील केली. असेच 05 शेतकरी कोण आहेत ?, माहिती पाहणार आहोत.

देशातील सर्वात श्रीमंत शेतकरी कोण ?

रामशण वर्मा देशातील सर्वात श्रीमंत शेतकरी आहेत. रामशरण वर्मा हे उत्तर प्रदेशातील दौलतपूरचे रहिवासी शेतकरी आहेत. उत्तर प्रदेशातील एक मोठी शेतकरी आहे, 1990 मध्ये रामशरण वर्मा यांच्याकडे केवळ 5 एकर शेती होती. 5 एकर शेतीतून सुरुवात करणाऱ्या रामशरण यांच्याकडे आज 200 एकर आधीक जमीन आहे.

2019 मध्ये रामशरण यांना सरकारने पद्यश्री पुरस्काराने सन्मानित केलं होतं. रामशरण वर्मा हे मुख्य भाजीपाल्यांची शेती करतात. मिळालेल्या माहितीनुसार रामेशरण वर्मा यांची वार्षिक उलाढाल 2 कोटी रुपयांची आहे.

सर्वात श्रीमंत शेतकरी कोण ?

रमेश चौधरी देशातील दुसरे क्रमांकाचे श्रीमंत शेतकरी आहेत.

श्रीमंत शेतकऱ्यांची यादीत राजस्थानचे जयपूर मधील रमेश चौधरी यांचा दुसरा क्रमांक लागतो. रमेश चौधरी यांच्याकडे 1 पॉलिहाऊस आणि 1 ग्रीन हाऊस आहे. रमेश चौधरी पॉलिहाऊस मध्ये टोमॅटो, काकडीची लागवड

आणि ग्रीन हाऊस मध्ये फुलाची लागवड करत आहे. या सोबतच रमेश चौधरी हे मक्याचे मोठ्या प्रमाणात लागवड करतात. यांची वार्षिक उलाढाल 2 कोटी रुपयांच्या आसपास आहेत.

pramod gautam farmer

तिसरे देशातील श्रीमंत शेतकरी प्रमोद गौतम आटोमोबाईल इंजिनिअर होते. आणि एका मोठ्या कंपन्या कामगारांचे मात्र 2006 मध्ये त्यांनी नोकरी सोडून 26 एकर वर शेतीला सुरुवातीला भुईमूग, तुरीची लागवड केली. मात्र त्यानंतर प्रमोद गौतम यांनी संत्रा,

द्राक्ष, केळी, लिंबू, पेरू, या फळांची बागायती शेती सुरू केली. काही वेळातच त्यांना भरपूर नफा मिळू लागला यानंतर प्रमोद गौतम यांनी अनेक पिके घेतली. एक कडधान्य गिरणी देखील स्थापन केली, कडधान्यावर प्रक्रिया केली जाते.

देशातील चौथे क्रमांकाचे श्रीमंत शेतकरी

सचिन काळे छत्तीसगढचे शेतकरी आहेत. भारतातील सर्वात श्रीमंत शेतकऱ्यांमध्ये त्यांचा चौथा क्रमांक येतो. शेती करण्यापूर्वी नोकरी करत असलेले 2014 साली नोकरी सोडून. इनोव्हेटिव्ह ऍग्री लाइफ सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केली. ही कंपनी सोबत घेऊन कंत्राटी शेती करत आहेत. यातून सचिन काळे चांगली कमाई करत आहेत.

शेतकरी हरिदेव धनदेव राजस्थान

5व्या क्रमांकाचे देशातील शेतकरी हरिदेव धनदेव हे राजस्थानतील शेतकरी आहे. यांचे शिक्षण इंजीनियरिंग झालेला आहे, आणि काही काळ नोकरी त्यांनी केली आहे. नोकरी सोडून कोरफड लागवड केली, त्यानंतर कोरफडीवर प्रक्रिया सुरू केली.

ज्ञानदेव यांनी सुमारे 100 एकरात कोरफडीची लागवड केली. आणि त्यानंतर उलाढाल सुमारे दोन कोटी रुपयांच्या आसपास या शेतकऱ्यांचे आहे. अशा प्रकारे हे देशातील पाच श्रीमंत शेतकरी होते जेणेकरून की आपल्याला माहिती वाचून नक्की उपयोगी पडणार आहे.


📢 नवीन कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नाबार्ड डेअरी farming योजना सुरु जाणून घ्या सविस्तर :- येथे पहा

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !